Trending:


Water Shortage: राज्यावर नवं संकट, या भागातील 2344 गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Water Shortage in Maharashtra: राज्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. काही जिल्ह्यांमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे राज्यात सध्या 2344 गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना छत्रपती संभागीनगर विभागातील नागरिकांना करावा लागत आहे. या भागात केवळ 11.89 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.


आजचा भारत विकसित आणि विश्वबंधू

भारतीयांसाठी जागतिक कार्यस्थळे खुली होण्यातून केवळ व्यक्तिगत संधीच वाढतील असे नव्हे, तर राष्ट्रीय क्षमतांची व्याप्ती वाढण्यासही मदत होईल.


Loksabha Election 2024 Live Updates: आज सभांचा सुपर शनिवार! राज ठाकरे नारायण राणेंसाठी घेणार सभा

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...


Malshej Ghat Accident: कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात भीषण अपघात, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू

Accident on Kalyan Ahmednagar Highway: कल्याण - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.


Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …


Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.


Problems of Mango grower Farmers

Problems of Mango grower Farmers | आंबा उत्पादकांच्या समस्या काय? थेट तळकोकणातून ग्राऊंड रिपोर्ट | Loksabha Election


TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या वेबसाईटवरून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...


Buddha Purnima 2024 Date: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी ताफ्यातील दोन वाहनांपैकी एका वाहनाला लक्ष्य केले आणि अंदाधुंद गोळीबार केला. या पार्श्वभूमीवर पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या जवानांकडून कडक सुरक्षा तपासणी सुरू आहे. दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय हवाई …


VIDEO|मराठवाड्यात पावसाची शक्यता

Drought Situation Over Sangli


जगभरातच सोन्याला झळाळी का?

जगभरात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीच्या वेगाने वाढताना दिसून आले आहेत. संरक्षण साधनसामग्री खरेदीबरोबरच सोने खरेदीकडे कल वाढत आहे. अनेक इस्लामिक, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश यांसह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन युद्धानंतर हा कल अधिक वाढला आहे. येत्या काळात आखातातील परिस्थिती स्फोटक बनली किंवा जागतिक पटलावरची असुरक्षितता …


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


Traffic Jam at Mount Everes

Traffic Jam at Mount Everes


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


IRCTC Chardham Yatra Package: कुटुंबासोबत द्या देवभूमीला भेट, या पॅकेजमध्ये फिरा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

IRCTC Chardham Yatra Package: IRCTC च्या या चारधाम विशेष पॅकेजचे नाव चारधाम यात्रा पॅकेज EX-मुंबई (WMA59) आहे. या विशेष चारधाम पॅकेजमध्ये तुम्ही बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच या पॅकेजमधील राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल/गेस्ट हाऊस/तंबूमध्ये असेल.


Militants Open Fire in J&K : भारतीय वायूसेनेच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला, पाच जवान जखमी

हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.


वेळापत्रकानुसार मुंबई ते पनवेल प्रवास अवघ्या ९ मिनिटांत? एसटी आरक्षणाच्या वेबसाईटवरील प्रताप

Mumbai News : मुंबई सेंट्रलहून नारायणगावला जाणारी एसटी बस मुंबई सेंट्रलहून सकाळी ६.१५ वाजता मार्गस्थ होते. वाशी आगारात ती ६.१९ वाजता पोहोचते, तर पनवेलसाठीची वेळ ६.२४ आहे, असे आरक्षण संकेतस्थळावर दिसते आहे.


वारसा करावरून कोंडी

देशात मध्यमवर्गीयांचा प्रभाव मोठा आहे. याच वर्गापर्यंत भाजपने वारसा कराचा मुद्दा प्रभावीपणे नेला. काँग्रेस वारसा कर आणू इच्छित असून, लोकांची कमाई हडपण्याचा विचार करत आहे, असे भाजपकडून वारंवार सांगितले गेले. ही बाब सातत्याने लोकांच्या मनावर रुजविली जात आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यास योग्यरित्या प्रत्युत्तर दिले जात नाही. लोकसभेची रणधुमाळी आता तिसर्‍या टप्प्यात पोहोचलेली असताना, भाजप विरुद्ध …


पुनश्च परीक्षा

परीक्षा म्हटली की प्रत्येकाकडे अनेक आठवणी असतात. त्यातील काही कडवट तर काही गमतीशीर. काही पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले वाचले की कपाळावर हात मारायची वेळ येते. परीक्षांबद्दलच्या अशाच काही आठवणींविषयी...


प्रचार तोफा आज थंडावणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी (दि. 5) थंडावणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळे हा प्रचाराचा सुपरसंडे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात येणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास …