बातम्या

Trending:


जगभरातच सोन्याला झळाळी का?

जगभरात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीच्या वेगाने वाढताना दिसून आले आहेत. संरक्षण साधनसामग्री खरेदीबरोबरच सोने खरेदीकडे कल वाढत आहे. अनेक इस्लामिक, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश यांसह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन युद्धानंतर हा कल अधिक वाढला आहे. येत्या काळात आखातातील परिस्थिती स्फोटक बनली किंवा जागतिक पटलावरची असुरक्षितता …


स्त्रीधनावर स्त्रीचाच हक्क

[author title=”अ‍ॅड. रमा सरोदे” image=”http://”][/author] वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पूर्वी महिलांना अधिकार नसल्यामुळे, अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक आधार लाभावा, या हेतूने स्त्रीधनाची संकल्पना अवतरली; परंतु विवाहानंतर विश्वासाने पतीकडे, सासरच्या मंडळींकडे सुपूर्द केलेल्या या स्त्रीधनाचा परस्पर वापर केल्याची प्रकरणे समोर येऊ लागली. अलीकडेच अशा प्रकारचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असता, याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला...


IRCTC Chardham Yatra Package: कुटुंबासोबत द्या देवभूमीला भेट, या पॅकेजमध्ये फिरा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

IRCTC Chardham Yatra Package: IRCTC च्या या चारधाम विशेष पॅकेजचे नाव चारधाम यात्रा पॅकेज EX-मुंबई (WMA59) आहे. या विशेष चारधाम पॅकेजमध्ये तुम्ही बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच या पॅकेजमधील राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल/गेस्ट हाऊस/तंबूमध्ये असेल.


सांस्कृतिक धक्के

ख्रिश्चन अनुयायी नसल्याने चर्च बंद पडत आहेत, तर अमेरिकेतील प्रत्येक गावी भव्य देवळे उभी राहत आहेत. गेल्या २५० वर्षांत अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रत्येक समूहाने सुरुवातीच्या वर्षांत हेच केले. त्यामुळे हिंदू धर्माची ही पताका अमेरिकेत किती शतके टिकेल, हे भविष्यकाळच ठरवेल.


बुद्धाचा सम्यक जीवनप्रवास

बुद्धाचे चिंतन, आयुष्याचा अनुभव, त्यांना झालेली समग्र वास्तव जीवनाची जाणीव, यातूनच बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धान्त दिसून येतो.


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …


Problems of Mango grower Farmers

Problems of Mango grower Farmers | आंबा उत्पादकांच्या समस्या काय? थेट तळकोकणातून ग्राऊंड रिपोर्ट | Loksabha Election


हिमालयाच्या कुशीतील होरपळ

उत्तराखंडमध्ये मागील आठवड्यात भीषण वणवे पेटले. नोव्हेंबरपासून या पहाडांमध्ये वणव्यांच्या घटना वाढल्या आहेत. जंगलांबद्दल जिव्हाळा जपणाऱ्या, चिपको आंदोलनाच्या या भूमीत वणव्यांमुळे एक हजार हेक्टरवरील वने सहा महिन्यांत होरपळली आहेत.


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


“सरकारे येत-जात राहतील, पण देश वाचला पाहिजे”, अजरामर ठरलेलं हे भाषण वाजपेयींनी केव्हा केलं होतं? काय होती राजकीय परिस्थिती?

Atal Bihari Vajpayee’s Epic Speech In Lok Sabha : अटलबिहारी वाजपेयी यांचं एक भाषण तुफान व्हायरल झालं होतं. सरकारे येत-जात असतात, देश वाचला पाहिजे हे त्यांचं अजरामर भाषण. हे भाषण गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत येतंय. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयींनी हे भाषण नेमकं कधी केलं होतं, त्यामागची पार्श्वभूमीवर काय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.


Loksabha Election 2024 | महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक, आम्ही 38 जागा जिंकणार, वडेट्टीवारांचा दावा

Vijay Wadettiwar Reaction on Loksabha Election Result


Buddha Purnima 2024 Date: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


अर्थकारण : आव्हान विषमतेचे

[author title=”डॉ. अजित रानडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ” image=”http://”][/author] कोणतीही आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्था ही विषमता कमी करू शकत नाही. हे लक्षात घेता, भारताने प्राप्तिकराची व्याप्ती वाढवत आणि जीएसटीसारख्या अप्रत्यक्ष कराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याखेरीज शिक्षण आणि आरोग्य सेवेत सुधारणा करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारी तरतुदीत या कळीच्या गोष्टींना फारसे महत्त्व दिले जात नाही आणि …


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


महाजालाचा पुढचा धागा

भारतात इंटरनेटचे ८८.१ कोटी वापरकर्ते झाल्याचे वृत्त नुकतेच झळकले. इंटरनेटचा हा वेग पाहता स्वप्रेरित कृत्रिम बुद्धिमत्ता जन्माला येण्यासाठी हे पोषक वातावरण असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. ही शक्यता पाहता इंटरनेटच्या अफाट साम्राज्यावर अंकुश ठेवणं मानवी कुवतीच्या पलीकडे तर जाणार नाही ना, अशी रास्त चिंता आहे.


गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.


नोट प्रिंटिंग प्रकरणावरून भारताने नेपाळला सुनावलं; परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर म्हणाले, “हा निर्णय…”

नेपाळच्या या निर्णयानंतर भारताने यावर भूमिका स्पष्ट केली असून परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.


Ajit Pawar Pune : अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल : ABP Majha

पुण्यात प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे पुण्यातील तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करत पोहोचल्यात. यावेळी त्यांनी इथं मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय. तसंच पत्रकारांशींही संवाद साधला.. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं,,,


पुनश्च परीक्षा

परीक्षा म्हटली की प्रत्येकाकडे अनेक आठवणी असतात. त्यातील काही कडवट तर काही गमतीशीर. काही पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले वाचले की कपाळावर हात मारायची वेळ येते. परीक्षांबद्दलच्या अशाच काही आठवणींविषयी...


TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या वेबसाईटवरून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...


Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.


तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार


वारसा करावरून कोंडी

देशात मध्यमवर्गीयांचा प्रभाव मोठा आहे. याच वर्गापर्यंत भाजपने वारसा कराचा मुद्दा प्रभावीपणे नेला. काँग्रेस वारसा कर आणू इच्छित असून, लोकांची कमाई हडपण्याचा विचार करत आहे, असे भाजपकडून वारंवार सांगितले गेले. ही बाब सातत्याने लोकांच्या मनावर रुजविली जात आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यास योग्यरित्या प्रत्युत्तर दिले जात नाही. लोकसभेची रणधुमाळी आता तिसर्‍या टप्प्यात पोहोचलेली असताना, भाजप विरुद्ध …


Traffic Jam at Mount Everes

Traffic Jam at Mount Everes