Trending:


Sant Sopankaka Palkhi Ringan : संत सोपानकाकांच्या पालखीचा रिंगण सोहळा, याची देही पाहावा असा सोहळा

Sant Sopankaka Palkhi Ringan : संत सोपानकाकांच्या पालखीचा रिंगण सोहळा, याची देही पाहावा असा सोहळा


Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले.


Ulhasnagar Crime News : वाढदिवसालाच मित्रांनी घेतला जीव, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये वाढदिवसालाच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. उल्हासनगरमधल्या या घटनेविषयी जाणून घेऊयात.


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप


नोकरी नाकारणाऱ्या अमेरिकी मालकाला भारतीयाकडून हिंदीत शिवागाळ; Whatsapp Chat व्हायरल

Abused By Jobseeker Whatsapp Chat: नोकरी न मिळाल्याने संताप व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक स्क्रीनशॉट प्रत्येक भारतीयाची मान शरमेनं खाली घालायला लावणारा आहे.


भूगोलाचा इतिहास : असाही एक ‘वायुदूत’

आपल्याकडे वायू हा पंचमहाभूतांपैकी एक मानला असून वायुदेवतेचा उल्लेख वेद, महाकाव्ये, पुराणे व अनेक दंतकथा आणि काव्यात आहे.


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


NEET PG 2024 revised dates: नीट- पीजी परीक्षेच्या नव्या तारखा मंगळवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

NEET PG 2024: इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.


Pune Porsche case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीनं लिहिलेला निबंध आला समोर! नेमकं काय लिहिलं ? वाचा

Pune Porsche case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार आरोपीने लिहिलेला निबंध बाल न्याय मंडळाला सादर केला आहे. यात त्याने घटनेचा प्रसंग कथन केला आहे, अशी माहिती किशोर न्याय मंडळाच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला दिली.


ईडब्ल्यूएस, एसईबीसीसह ओबीसी विद्यार्थिनींसाठी सरकारची मोठी घोषणा

मुंबई : महायुती सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. अशात आता विद्यार्थ्यांनाही सरकारने गुड न्यूज दिली आहे. राज्य सरकारने ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे.राज्य मंत्री मंडळ बैठकीत मोठा निर्णयव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) आणि इतर...


पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पावसाची उघडझाप

कोल्हापूर परिसरात, धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत किंचित वाढ होत आहे.


Beed Two Wheeler Accident : धावत्या दुचाकीवरुन सेल्फीच्या नादात तरुणाने गमावला जीव

सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. घटना राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास वर घडली आहे. अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत.


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


Anandwari | आनंदवारी, वारकऱ्यांमध्ये अवयव दानासंदर्भात जनजागृती

Awareness about organ donation in Varkari


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Ravikant Tupkar | तुपकर काय भूमिका घेणार?

Ravikant Tupkar Today decide political decision


Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting


पेपरफुटीविरोधातील कायद्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी… काय आहे म्हणणं?

केंद्रीय प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीविरोधात, परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करून दोषींना कठोर शिक्षा करणारे विधेयक विधानसभेत सादर केले आहे.


Zero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

नुकतीच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही तुम्हाला आधीही सांगितले आहे. मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जी लाडली बहना योजना आणली.... त्याचा थेट परिणाम तिथे भाजपला प्रचंड बहुमत मिळण्यात झाला असे मानल्या जाते ... अवघ्या ४ महिन्यावर आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हाच फायदा होण्यासाठी म्हणून आता महाराष्ट्र सरकारने हीच योजना राज्यात घोषित केल्याचे मानल्या जाते ... सत्तेची किल्ली म्हणून जर एखाद्या योजनेकडे बघितल्या जात असेल तर मग राजकारण दूर असू शकत नाही. सत्ताधारी त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करत असतानाच, विरोधक मात्र तो त्यांना कसा मिळू नये ह्यासाठी तत्परता दाखवणारच. आणि तेच आज विधी मंडळात बघायला मिळाले. , आज विरोधकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्ज पत्रिकांवरुन आरोप केलेत.. त्याचं झालं असं की, लाडकी बहीण अर्जावर पाच नेत्यांचे फोटो आहेत.. अर्जाच्या वरच्या भागात दोन कोपर्यात दोन फोटो आहेत .... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. तर अर्जपत्रिकेच्या खालच्या भागात आहेत अजून तीन फोटो - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे. बस, नेमके हेच पाच फोटो विरोधकांना खटकले.. आणि आरोप सुरु झाले.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


Ravindra waikar clean chit | आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी, संजय राऊतांची खोचक टीका ABP Majha

दुसरं काय होऊ शकतं, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे हे सरकार महाराष्ट्रातल असो की दिल्लीतल असो ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती हे दंडाची बेडकी फुगून दाखवत आहेत या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारा संदर्भात कारवाई करा, इडी, सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले यामध्ये वायकर सुद्धा आहेत, वायकर हे घाबरून पळून गेलेले आहेत वायकरांना आता क्लीन चीट दिली दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये, हे काय कायद्याचं राज्य आहे का याचा अर्थ असा तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले खोटे गुन्हे दाखल केले, त्यांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना आपल्या पक्षात घेतले हे तुम्ही मान्य करा आमच्या सह सर्वांवरती तुम्ही खोटे खटले खोटे गुन्हे दाखल केले, आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाहीत, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे तसे अनेक लोक पळून गेले अजित पवार, मुख्यमंत्री यांच्याकडील आमदार आमच्याकडील मंत्री भीतीपोटी पळून गेले त्यातीलच एक वायकर आहेत आमच्या वरचे सुद्धा गुन्हे मागे घ्या ना, नवाब मलिक यांच्यावरचे घ्या, प्रफुल पटेल वरचे घेतले 150 कोटींची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केलीत, आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेले आहे का तर आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून म्हणून आमच्यावर खटले दाखल केले याचा विचार करायला हवा सोमय्या काय सांगतात ते फडतूस माणूस आहे, त्यांनी आता बोलावं, जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील हे मी स्पष्ट बोलत आहे, सत्यवचनी असतील तर त्यांनी हे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये घालून धुण्याचा काम सुरू आहे त्यावर बोलावं तुम्ही खरे असाल तर तुमचे रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल डुबलीकेट असाल तर तुम्ही यावर बोलणार नाही असे अनेक गुन्हे राजकीय दबावातून आणि गैरसमजातून त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं पोलीस आणि इओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतो? ई ओ डब्ल्यू च्या प्रमुखांवर खटला दाखल केला पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ज्यांनी गैरसमजातून गुन्हे दाखल केले जो मनस्ताप दिलेला आहे वायकरांना त्यांना आमच्या शिवसेनेतून पळून जायला भाग पाडले त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा माझं फडणवीस यांना आवाहन आहे ऑन काँग्रेस 288 उमेदवारी अर्ज कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली, प्रमुख विषयांवर चर्चा झाली आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत, सर्वांनी 288 जागेवर लढण्याची तयारी केलेली आहे, कोणता मतदार संघ कोणाच्या वाटेला येईल हे अद्याप ठरायचं आहे ऑन मुख्यमंत्री विकेट तुमचा स्टंट लक्षात राहिलेला आहे, तुमची आता क्लीनबोल्ड ची वेळ आलेली आहे तोही क्षण लक्षात ठेवा, तुमचे तिन्ही स्टंप फडणवीस,अजित पवार आणि मिंदे हे तिन्ही स्टंप मुंबई - संजय राऊत यांची पत्रकार परिषद दुसर का होऊ शकते आता फक्त दाऊदलाच क्लीनचीट द्यायच बाकी आहे ओवाळून टाकलेले सर्व नेते या पक्षात घेतले जातात वायकर हे घाबरून पळून गेले आता त्यांना क्लीनचीट दिली याचा अर्थ तुम्ही आमच्या पक्षातील लोकांनावर खोटे गुन्हे दाखल केले हे मान्य करा आम्ही या दबावाला बळी पडलो नाही भाजपने मान्य केले पाहिजे की खोटे गुन्हे दाखल केले होते आमच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्या नवाब मिकांवरचे देखील गुन्हे मागे घ्याव जर तुम्ही खरे असाल तर सांगा हे खोटे खटले दाखल केले होते


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


आज डब्यात काय द्यावे?

शाळा सुरू झाल्या आणि डब्यात काय द्यायचे, हा प्रश्न आईसमोर निर्माण झाला. रोजच्या पोळी- भाजीला मुले कंटाळतात, त्याची तक्रार करतात आणि मग डबा परत आणतात. डबा आवडता नसेल, तर मित्रांमध्ये वाटणे किंवा मुद्दाम सांडवणे, कुठे तरी विसरणे असेही प्रकार घडतात. मुलांना डबा देताना काय आवर्जून करावे, काय टाळावे, डब्यात विविधता कशी असावी याबाबतची ही माहिती. यासाठी पाच ते दहा या वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे.


Nashik Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर भीषण अपघात, पुलावरुन गाडी नदीत कोसळली

नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात असलेल्या गोदापात्रात काल मध्यरात्री एक चार चाकी वाहन थेट पुलावरून नदीत कोसळून भीषण अपघात घडला आहे मागील पंधरा दिवसातील हा तिसरा अपघात असून या अपघातामध्ये चार चाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून गंगापूर धरण, कशप्पी धरण या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि रात्रीच्या वेळी अशा गंभीर अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये लक्ष देण्याची गरज असल्यास स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.... आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी...


Manoj Jarange Rally : मनोज जरांगेंची आजपासून 13 जुलैपर्यंत शांतता रॅली

आज सकाळी मनोज जरांगे पाटील हिंगोलीतील शांतता जनजागृती रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह अंतरवलीहून हिंगोलीकडे रवाना झाले आहेत. साधारणतः सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील. बळसोंड येथे सकाळी साडेदहाच्या आसपास क्रेनच्या साहाय्यानं 30 फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हरानं त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होईल आणि दुपारी 3 वाजता या शांतता रॅलीचा समारोप होईल. रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांच्या भाषणानं होईल. त्यानंतर मनोज जरांगे पत्रकार परिषदही घेणार आहेत.


ABP Majha Headlines : 12:00 PM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 12:00 PM : 6 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार. महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?