बातम्या

Trending:


भाजपकडून २४ राज्यांमध्ये नवे प्रभारी

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पुढील वर्षी जूनमध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे


Ulhasnagar Crime News : वाढदिवसालाच मित्रांनी घेतला जीव, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये वाढदिवसालाच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. उल्हासनगरमधल्या या घटनेविषयी जाणून घेऊयात.


Zika Virus Advisory: झिका व्हायरसचा धोका वाढतोय? आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना ॲडव्हायझरी जारी

Union Health Ministry Issues Advisory to States in view of Zika virus: महाराष्ट्रातील झिका विषाणूची प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहे. झिका विषाणूच्या संसर्गासाठी गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आलेल्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवत राज्यांनी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयांचा परिसर एडिस डासमुक्त ठेवण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी...


शरद पवारांच्या खासदाराला निवडून आणण्यासाठी अजितदादांच्या आमदाराची मदत

मावळ, (गणेश दुडम, प्रतिनिधी) : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) मते मिळाली नसल्याचा आरोप भाजप-शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी केला होता. हा आरोप खरा की खोटा हे अजून समोर यायचंय. असं असलं तरी एका दुसऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या खासदाराला निवडूण आणण्यासाठी चक्क अजितदादा गटाच्या आमदाराने प्रयत्न केलेत. कार्ला येथील श्री एकविरा...


पुणे Porsche कार अपघात प्रकरणातील आरोपीचा निबंध आला समोर, नेमकं काय म्हणाला?

पुणे, प्रतिनिधी : पुण्यात 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडलं. कल्याणीनगर परिसरात झालेल्या या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही अलिशान कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजलं, अपघात घडल्यानंतर तिथे असल्येल्या नागरिकांकडून या मुलाला मारहाण देखील करण्यात आली. मुलगा अल्पवयीनं असल्यानं हे प्रकरण बाल न्याय मंडळाकडे...


Nagpur : उपचारासाठी पैसे नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या

Nagpur : Nagpur couple sucide for no money tretment


Weather update : महाराष्ट्रात वेगानं धडकणार नवं संकट, पुढील 48 तास महत्त्वाचे

हवामान विभागानं (IMD)दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै रोजी संपूर्ण देश मान्सूननं व्यापला आहे, येत्या काळात जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात प्रति तास 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहन्याची देखील शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तास मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, या काळात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मुंबईच कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोकणात मात्र अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.वारा देखील वेगानं वाहन्याची शक्यता आहे. दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून या काळात वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका प्रचंड असणार आहे. सोबतच विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रावर दुहेरी संकट आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै रोजी संपूर्ण देश मान्सूनं व्यापला आहे, त्यामुळे आता मान्सून अधिक जोर पकडण्याची शक्यता आहे.


चंद्रमौळी

डोक्यावर चंद्र धारण करणारा, अशा अर्थाने या दोन्ही ठिकाणी ‘चंद्रमौळी’ असा शब्द वापरला जातो. गरिबी असली, अगदी छतही नीट शाकारलेले नसले, तरी घरामध्ये चंद्र उतरणे ही बाब साहित्यिकांनी शब्दबद्ध केली.


Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू

Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बातमी अपडेट होत राहील हे देखील वाचा ब्रेकिंग! पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई! मुंबई, नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर गुन्हे दाखल मुंबई : सीबीआयकडून (CBI) मुंबई (Mumbai) आणि नाशिक (Nashik) परिसरात एकूण 33 ठिकाणी छापेमारी (CBI Raid) करण्यात आली आहे. सीबीआयने पासपोर्ट अधिकाऱ्यांवर आणि दलालांवर एकूण बारा गुन्हे दाखल केले आहेत. पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा असून या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतील परेल, मालाड परिसरात सीबीआयकडून मोठी छापेमारी करण्यात आली आहे. पासपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करुन त्या बदल्यात काही एजंटच्या माध्यमातून पासपोर्ट अधिकाऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे आल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. मुंबईसह नाशिक परिसरात सीबीआयने मोठे सर्च ऑपरेशन राबवत संशयास्पद कागदपत्र हस्तगत केली आहेत.


बुद्धीचा तो लोप

स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता वयाच्या साधारण ५७व्या वर्षानंतर असते. अलीकडे मात्र हा आकडा ‘वर’ आला आहे. अगदी तरुण मुलांना, लहान मुलांनाही विस्मरण होण्याच्या घटना बघायला मिळतात. कमी वयात साध्या-साध्या गोष्टी सहजपणे विसरणे अनेक संशोधनातून आढळून आलेले आहे. हे इंटरनेटच्या अतिवापरामुळे घडते आहे का?


bihar bridge collapses : पडझडीचे वर्तमान

bihar ten bridges collapsed : बिहारमध्ये १५ दिवसांत एक, दोन नव्हे, तब्बल १० पूल कोसळले आहेत. पूल कोसळण्याच्या या दहा दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासा; पण, त्यामुळे कदाचित त्याचे गांभीर्यही अद्याप फारसे अधोरेखित झालेले नसेल.


Vidhan Sabha Election : 'विधानसभेसाठी मला अनेक पक्षातून संपर्क, पण...'; अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंचं ठरलं!

पुणे : मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Camp) आमदार अण्णा बनसोडेंनी (Anna Bansode) केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निकालानंतर (Lok Sabha Election 2024) बनसोडे हे महायुतीतून विधानसभा लढणार नाहीत? अशी चर्चा रंगलेली आहे. भाजपने अमित गोरखेंना...


विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?

जागतिक स्तरावर संशोधनात स्त्रियांचं प्रमाण ४१ टक्के असल्याचं दर्शवणारा एक नवीन अहवाल समोर आलाय. त्यानुसार सक्रिय संशोधकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


ECHS Recruitment 2024: ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; ७५,००० रुपये पगार

ECHS Recruitment 2024 Applications: तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


Mumbai : मुंबईत आज महायुतीचा मेळावा

Mumbai : Todays Mumbai Mahayuti meeting


Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!

Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं! रिझल्ट लागूम २ महिने झाले आहेत दूध आणि कांदा संदर्भात चर्चा झाली ...पियुष गोयल य़ांच्यासोबत चर्चा झाली.... महाविकास आघाडीच्या खासदारांनी मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या ... शेतकर्यांच्या संदर्भात प्रश्न मांडले... देशात प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे ....देशातील तरुणांसाठी मोठं आव्हान आहे ....परिक्षा, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत आणि यावर सत्ताधार्यांकडून काहीच उत्तर मिळालेली नाही ... शेतकर्यांचं कंबरडं मोडण्याच पाप हे सरकार करतयं ...


TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :06 JULY 2024 : ABP Majha

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :06 JULY 2024 : ABP Majha रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार महायुतीची आज संध्याकाळी बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित राहणार, विधान परिषद निवडणूक आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं मार्गदर्शन केलं जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी.. दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग... मुख्यमंत्री शिंदे माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार..एक दिवस वारकऱ्यांसह करणार पायी वारी


Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाचा ‘जांगडगुत्ता’!

Maharashtra Sadan Delhi : अयोध्येत, जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने नवी महाराष्ट्र सदने सदने जरूर बांधावीत. पण आधी राजधानीतल्या दोन्ही सदनांतील प्रशासकीय अनास्थेचा, गडबड-गोंधळाचा ‘जांगडगुत्ता’ सोडवावा. ती इच्छाशक्ती राज्य सरकार कधी दाखवणार?


Maharashtra Rain Alert: आज राज्यातील या 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

Maharashtra Rain Prediction: आज राज्याच्या जवळपास सर्वच भागात पावसाची शक्यता आहे. मात्र 5 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हे जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेऊयात...


Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संताप


आज डब्यात काय द्यावे?

शाळा सुरू झाल्या आणि डब्यात काय द्यायचे, हा प्रश्न आईसमोर निर्माण झाला. रोजच्या पोळी- भाजीला मुले कंटाळतात, त्याची तक्रार करतात आणि मग डबा परत आणतात. डबा आवडता नसेल, तर मित्रांमध्ये वाटणे किंवा मुद्दाम सांडवणे, कुठे तरी विसरणे असेही प्रकार घडतात. मुलांना डबा देताना काय आवर्जून करावे, काय टाळावे, डब्यात विविधता कशी असावी याबाबतची ही माहिती. यासाठी पाच ते दहा या वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे.


UCO Bank Recruitment: परीक्षा न देता बँकेत नोकरी, युको बँकेने 'या' पदांसाठी मागवले अर्ज

UCO Bank Apprentice Recruitment 2024: युको बँकेत एकूण ५४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.


बिहारची ‘अफसर बिटिया’

टिनू सिंगने २०२३ च्या मध्यंतरीच्या काळात लागोपाठ कॉम्प्युटर ऑपरेटर, सहाय्यक शाखा अधिकारी, बीपीएससी शिक्षक भरतीमधील तीन वेगवेगळ्या अशा एकूण पाच परीक्षा दिल्या होत्या. या सर्व परीक्षांचा निकाल डिसेंबर २०२३ मध्ये सलग पाच दिवस लागणार होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टिनूच्या मेहनतीला यश आले आणि तिने ज्या पाच परीक्षा दिल्या होत्या त्या सर्व परीक्षांमध्ये ती अव्वल क्रमांकाने पास झाली. टिनूच्या या यशाने जमुई जिल्हाच नाही तर बिहारमध्ये ती चर्चेचा विषय...


Sant Sopankaka Palkhi Ringan : संत सोपानकाकांच्या पालखीचा रिंगण सोहळा, याची देही पाहावा असा सोहळा

Sant Sopankaka Palkhi Ringan : संत सोपानकाकांच्या पालखीचा रिंगण सोहळा, याची देही पाहावा असा सोहळा


Ravikant Tupkar | तुपकर काय भूमिका घेणार?

Ravikant Tupkar Today decide political decision


ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

नुकतीच जाहीर झालेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही तुम्हाला आधीही सांगितले आहे. मध्यप्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जी लाडली बहना योजना आणली.... त्याचा थेट परिणाम तिथे भाजपला प्रचंड बहुमत मिळण्यात झाला असे मानल्या जाते ... अवघ्या ४ महिन्यावर आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये हाच फायदा होण्यासाठी म्हणून आता महाराष्ट्र सरकारने हीच योजना राज्यात घोषित केल्याचे मानल्या जाते ... सत्तेची किल्ली म्हणून जर एखाद्या योजनेकडे बघितल्या जात असेल तर मग राजकारण दूर असू शकत नाही. सत्ताधारी त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करत असतानाच, विरोधक मात्र तो त्यांना कसा मिळू नये ह्यासाठी तत्परता दाखवणारच. आणि तेच आज विधी मंडळात बघायला मिळाले. , आज विरोधकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अर्ज पत्रिकांवरुन आरोप केलेत.. त्याचं झालं असं की, लाडकी बहीण अर्जावर पाच नेत्यांचे फोटो आहेत.. अर्जाच्या वरच्या भागात दोन कोपर्यात दोन फोटो आहेत .... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. तर अर्जपत्रिकेच्या खालच्या भागात आहेत अजून तीन फोटो - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे. बस, नेमके हेच पाच फोटो विरोधकांना खटकले.. आणि आरोप सुरु झाले.