बातम्या

Trending:


नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरमधील पीपला फाटा आउटर परिसरात एक दुर्मिळ पाल सोमवारी (दि.६) आढळून आली. वाईल्डलाइफ वेलफेयर सोसायटीचे सदस्यांना फोनवरुन या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच या संस्थेचे सदस्य गौरांग वाईकर, नीतीश भांदक्कर घटनास्थळी पोहचले. त्यानंतर तपासणी केली असता, ती एक दुर्मीळ प्रजातीची पाल आहे, असे आढळून आले. (Nagpur News) गोरेवाडाचे क्यूरेटर दीपक सावंत … The post नागपूरमध्ये आढळली दुर्मिळ पाल appeared first on पुढारी.


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


बीकेसीऐवजी वरळीपर्यंत धावणार नवीन मेट्रो; अखेर 6 वर्षांपर्यंत मुंबईकरांना घडणार अंडरग्राउंड मेट्रोची सफर

Mumbai Metro 3 Update: मेट्रो 3 लवकरच पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. या मार्गावर चाचण्या सुरू करण्यात येत आहे.


मृत्यूनंतर कोणते अंग रहातात जिवंत? एक तर 10 वर्ष जिवंत रहाण्याचा दावा

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या मृतदेहावर त्याच्या धर्माप्रमाणे त्याचं अंत्यसंस्कार केलं जातं. यामध्ये कशी शरीराला दफन करतात तर कधी त्याला जाळतात. पण तुम्हाला माहितीय का की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या शरीरातील काही अवयव असे असतात जे कित्येक तास जिवंत राहतात. याशिवाय काही अवयव असे आहेत ज्यांचे आयुष्य मृत्यूनंतर काही वर्षे रहातात. हे अवयव कोणते? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक्ता लागली असेल. चला याबद्दल जाणून घेऊ. माणसाच्या मृत्यूनंतर 6 ते 8 तास डोळे जिवंत राहतात. एखाद्या व्यक्तीने डोळे दान केले असल्यास, मृत्यूनंतर ६ तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक आहे. हे अवयवही कार्यरत राहतातएखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या डोळ्यांव्यतिरिक्त, मूत्रपिंड, हृदय आणि यकृत देखील प्रत्यारोपित केले जातात. मृत्यूनंतर, या अवयवांच्या पेशी कार्यरत राहतात. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 4 ते 6 तासांनी त्याचे हृदय दुसऱ्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले जाते. तर त्या व्यक्तीची किडनी 72 तास जिवंत राहते आणि यकृत 8 ते 12 तास जिवंत राहते. शरीराच्या जिवंत भागांबद्दल सांगायचे तर आम्ही तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याची त्वचा आणि हाडे सुमारे 5 वर्षे जिवंत ठेवता येतात. अवयवदानासाठी काम करणारी संस्था डोनेट लाइफच्या वेबसाइटनुसार, एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची झडप त्याच्या मृत्यूनंतर 10 वर्षांपर्यंत जिवंत ठेवली जाऊ शकते.


आग्रीपाडा येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

आग्रीपाडा येथील इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून ३३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Mumbai Crime: कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरुन 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या वस्तू जप्त

Mumbai News: मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 29 एप्रिल ते 2 मे या काळात 12.47 किलो सोन्यासह 8 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त जप्त करण्यात आल्या आहेत. 15 भारतीय प्रवाशांकडे या वस्तू सापडल्या आहेत. यातील काही प्रवाशांची चौकशी सुरु असून त्यांनी अटक करण्यात आली आहे.


Loksabha Election 2024 | अजित पवार गटाकडून धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप

baramati Bhor Allegation Of Money Distribution By Ajit Pawar Camp Loksabha Election 2024


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


कलाटणी देणारा तिसरा टप्पा…

भाजप आणि मित्रपक्षांनी तिसऱ्या टप्प्यात उत्तुंग यश गाठले नाही, तर बहुमतावरही प्रभाव पडू शकतो.