Trending:


ABP Majha Headlines : 06:30 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 06:30 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार.. भाजपकडून सभेचा टीझर जारी आज मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार ४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल ३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर आता काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या चर्चांवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार भाजपसोबत न जाण्याची अट राऊतांनी अमान्य केल्यानं चर्चा फिस्कटली, प्रकाश आंबेडकरांचा 'माझा'वर गौप्यस्फोट, तर भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही.. राऊतांची भूमिका... आंबेडकरांचा मोठा दावा मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील महायुतीचे अनधिकृत बॅनर हटवले, नरेंद्र मोदींच्या अनधिकृत बॅनरवर निवडणूक आयोगाची कारवाई. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीका करतात ,.,, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.. घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला बेड्या, राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांकडून अटक. मुंबई, पुणे, नागपूरमधील होर्डिंग्जचा एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक.. होर्डिंग्जचं कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण समोर राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर..ठाणे, नवी मुंबईत पावसाची हजेरी.. तर जव्हार, मोखाडाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं


RTE admission 2024: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा, 17 मेपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज

RTE admission 2024: राईट टू एज्यूकेशन कायद्यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या स्थगितीनंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती.


प्राण्यांचे गट आणि वर्तन

इव्होक १ -- कळप करून राहणे यापेक्षा वेगळी पद्धत म्हणजे प्राण्यांचे तात्पुरते एकत्र येणे. स्थलांतराच्या आणि अन्नाच्या निमित्ताने एकत्र येणारे पक्ष्यांचे थवे, कीटकांचे मोहोळ, हरीण, झेब्रे, अँटिलोप यांचे समुदाय अशा रीतीने राहतात.


कणकवली तालुक्यात अवकाळी पाऊस

कणकवली, पुढारी वृत्तसेवा: मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात गेले काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान सिंधुदुर्गातील काही भागात सतत असाच पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.१६ मे) दुपारी २ वाजताच्या सुमारास कणकवली तालुक्यातील फोंडाघाट व कनेडी परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढलेले असतानाच दुपारी वादळी वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. सध्या गावागावात आंब्याचा सिझन …


Ambadas Danve on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


Ghatkopar Hording Collapse Case : पावसामुळे आडोसा घेतलेल्या लोकांनी काढलेला व्हिडिओ समोर

Ghatkopar Hording Collapse Case : पावसामुळे आडोसा घेतलेल्या लोकांनी काढलेला व्हिडिओ समोर घाटकोपर दुर्घटनेचा आखणी एक व्हिडीओ समोर होर्डींग पडण्याआधीच्या काही सेकंद पूर्वीचा व्हिडीओ ज्यात पावामुळे आडोसा घेतलेल्यांनी काढलेला व्हिडीओ समोर


Weather Update: महाराष्ट्रावर अस्मानी संकटाची तीव्रता वाढणार, वादळ-गारपीट होणार

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा 352 टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.सर्वाधिक विक्रमी 144.1 मिलिमीटर पाऊस यवतमाळमध्ये तर त्यानंतर 133.8 मिलिमीटर पाऊस नागपूरमध्ये नोंदवण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होते, पण यंदा विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात विदर्भात एकूण 73.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा, खरिप आणि रब्बी पिकांचंही नुकसान झालं आहे. 28 मे पर्यंत मॅान्सून केरळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मॅान्सुनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झालं आहे. 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

बेळगाव : बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेला असून सीमाभागातील मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाबद्दल आकर्षण आणि आदर आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी 40 हून अधिक जंगी आखाडे भरतात. मात्र सर्वच मोठ्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान विरुध्द उत्तर भारतातील मल्लांशी असते. महाराष्ट्र केसरी वि. कर्नाटक केसरी अशी जोड होण्यासाठी 30 वर्षांपासून प्रतीक्षा आहे. …


वेगळी वाट

मेलिंदा यांनी फाउंडेशनच्या सहअध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. निरोप घेताना मिळणारे १२.५ अब्ज डॉलर्स महिला आणि कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरले जातील, याची ग्वाही मेलिंदा यांनी दिली आहे.


Manikdoh Leopard Rescue Centre : वाढता मनुष्य-बिबट्या संघर्ष, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण

Pune News : बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे जुन्नरला अलीकडे बिबट्यांचे गाव ही ओळख मिळाली आहे. मनुष्य-बिबट्या संघर्ष लक्षात घेता वन विभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पिंजरे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई ते मांडवा जलवाहतुक २६ मे पासून बंद होणार

मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतुक सेवा २६ मे पासून बंद होणार आहे. पावासाळ्याच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


आजचा अग्रलेख: आश्रितांची आधारभूमी

CAA Citizenship Certificates: केंद्रातील मोदी सरकारने नागरिकत्व कायदा दुरुस्ती (सीएए) विधेयक सन २०१९मध्येच मंजूर करून घेतले होते; त्याला ही पार्श्वभूमी होती. आता निवडणुकांची ऐन रणधुमाळी चालू असताना १४ आश्रितांना नागरिकत्वाची प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या पहिल्या टप्प्यात किमान ३५० जणांचे नागरिकत्वासाठीचे आवेदन सरकारने मान्य केले आहे.


Central Railway Special Blocks: मध्य रेल्वेचा 15 दिवसांचा विशेष ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल अन् लोकल सेवेवरही परिणाम

Mumbai Train Special Block from May 17 to June 2: मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे. हा विशेष ब्लॉक 17 मे ते 2 जून असा 15 दिवस सुरू असणार आहे. जाणून घ्या या ब्लॉकमुळे कोणत्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Chembur degree college bans hijab: चेंबूर येथील आचार्य मराठे महाविद्यालयाने मुस्लीम मुलींना हिजाब आणि बुरखा घालण्यावर बंदी घातली असून या निर्णयाला महाविद्यालयाने मुदतवाढ दिली आहे.


भारतीय राजांनी प्रेरित मुलांची 10 नावे

प्राचीन भारतीय राज्यकर्त्यांच्या शौर्याने आणि अभिजाततेने प्रेरित दहा नावे येथे आहेत, प्रत्येकाचा समृद्ध इतिहास आणि शक्तिशाली अर्थ आहे.


Sharad Pawar: शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला अजितदादांच्या शिलेदाराची भेट; चर्चांना उधाण

Sharad Pawar Sunil Tatkare: शरद पवारांचा मुक्का असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरेंनी भेट दिल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे आमदार अनिल देशमुखांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


High Blood Pressure Day Special!..तर 2040 पर्यंत टाळता येतील भारतातील 46 लाख मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतात एकूण लोकसंख्येच्या 31 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे. पाचपैकी केवळ एका प्रौढ व्यक्तीचा उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे अहवाल सांगतो. एकूण रुग्णांपैकी किमान निम्म्या लोकांचा रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास 2040 पर्यंत भारतातील 46 लाख मृत्यू टाळता येतील, असे अहवालात म्हटले आहे. दरवर्षी 17 …


Uddhav Thackeray : मोदींच्या अडचणीच्या काळात मीही सर्वात आधी धावून जाईन, कारण... उद्धव ठाकरेंचं उत्तर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माझे मित्र असून त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्यासाठी मी सर्वांत आधी हजर असेन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.


AICTE ने अभियांत्रिकी विषयांच्या प्राध्यापकांसाठी QIP PG प्रमाणपत्र कार्यक्रम

AICTE Programmer for Faculty Members : कोर्समध्ये AI / ML / डेटा सायन्स / डेटा ॲनालिटिक्स, AR / MR / VR / सायबर-फिजिकल सिस्टीम्स, IoT आणि ड्रोन टेक्नॉलॉजी, इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टम्स, रोबोटिक्स, ३-डी प्रिंटिंग आणि ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या फील्डचा समावेश आहे.


Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा 4 जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय : ABP Majha

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगेंनी ४ जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र जरांगेंची तब्येत ठीक नसून त्यांनी उपोषण करु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. दरम्यान मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा आदेश द्यावा, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका अहमदनगरमधील मराठा कार्यकर्त्यांनी घेतलीय. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी


Chardham Yatra 2024: Reel आणि फोटो काढला तर थेट जेलमध्ये, पोलिसांची करडी नजर

केदारनाथ : आजकाल कुठेही गेलं तरी फोटो, व्हिडीओ किंवा रिल्स बनवणं म्हणजे आपल्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. कोरोनानंतर चारधाम यात्र सुरू झाली तेव्हा केदारनाथ मंदिरासमोर अनेक रिल्स तयार करण्यात आले होते. काहींनी केदारनाथ मंदिरासमोर प्रपोज करण्याचे रिल्स टाकले होते त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.बऱ्याचदा काळ वेळ याचं भान न ठेवता रिल्स आणि फोटो काढले जातात. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ आणि चारधाम यात्रेत संस्थेनं...


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


चाबहारची बहार!

इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद मोहंमद खातमी यांनी 2003 मध्ये केलेला भारत दौरा हा भारत-इराण संबंधांना ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरला. त्यावेळी उभय देशांत विविध क्षेत्रांतील करार झाले; परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा होता, तो चाबहार बंदरविषयक करार. मात्र त्यानंतरच्या काळात भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला, तर इराण व अमेरिकेतील वैमनस्य वाढत गेले. त्यामुळे चाबहार बंदराच्या विकासाची प्रक्रिया मंदावली. …


तपास यंत्रणांना धडा

मात्र, ही बातमी येण्याआधीच सन २०२१ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून पैसा मिळत असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा आणि नंतर न्यायालयातही पुरकायस्थ हे सातत्याने ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून एक छदामही मिळालेला नाही,’ अशी भूमिका सातत्याने मांडत आहेत.


Loksabha Election 2024 : '4 जूननंतर सुपारीची दुकानं बंद होणार', राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा आणि महत्त्वाचे मतदार संघांमध्ये येत्या सोमवारी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जास्त जास्त मतदान होण्यासाठी नेतेमंडळांनी कंबर कसली असून प्रचार सभा, रॅली यांचा मोठ्या प्रमाणात आयोजन केलंय.