बातम्या

Trending:


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


दहशतीच्या सावटाखाली फुललेली अभिव्यक्ती

2024 Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी इराणचे दिग्दर्शक मोहम्मद रसूलोफ यांच्या ‘द सीड ऑफ द सेक्रेड फिग’ या चित्रपटाचा प्रिमिअर होणार आहे. या महोत्सवाला ते उपस्थित राहू नयेत, अशी व्यवस्था इराणमधील सरकार करू पाहात होते. परंतु रसूलोफ यांनी इराणमधून चुपचाप ‘पलायन’ केले आणि आपण युरोपच्या आश्रयाला आल्याचे जाहीर केले.


Ratnagiri News : डिंगणी येथे बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

साडवली, पुढारी वृत्तसेवा : डिंगणी चाळकेवाडी (ता. संगमेश्वर) येथे बिबट्याचा मृत अवस्थेतील बछडा शुक्रवारी (दि.17) आढळून आला. या बछड्याचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्यात झाला असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. प्राण्यांच्या हल्लात बछड्याचा मृत्यू वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिंगणी चाळकेवाडी येथे शुक्रवारी (दि.17) सकाळी 8 वाजता रस्त्यालगत बिबट्याचा बछडा हा मृत अवस्थेत पडला असल्याची …


Ratan Tata: मतदार राजा, हक्क बजावायलाच हवा..., रतन टाटा यांच्यासह अनेक मान्यवरांचा आग्रह

Ratan Tata Appeal To Vote In Lok Sabha 2024: मी सर्व मुंबईकरांना आवाहन करतो की, त्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे आणि ते जबाबदारीने करावे’, असे आवाहन ज्येष्ठ व प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांनी शनिवारी आपल्या ‘एक्स अकाऊंट’च्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना केले.


Delhi Arvind Kejriwal protest । दिल्लीत आज हायव्होल्टेज ड्रामा? केजरीवाल भाजप ऑफिसमध्ये जाणार

Delhi Arvind Kejriwal protest. High voltage drama in Delhi today? Kejriwal will go to BJP office


व्याप्त काश्मीर का पेटले?

पाकिस्तान सरकारने व्याप्त काश्मीरचा दर्जा कागदावर वेगळा ठेवलेला असला तरी तिथल्या जनतेला गुलामीचेच जगणे जगावे लागते आहे. विजेच्या दरापासून भाजीपाल्याचा प्रश्न, अक्कलशून्य प्रगती, दहशतवाद्यांची रास यामुळे व्याप्त काश्मिरी अस्वस्थ आहे. म्हणूनच उग्र आंदोलनांनी हा प्रदेश धगधगतो आहे.


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024

महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २० मे रोजी राज्यातील १३ मतदारासंघांमध्ये मतदान मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात उद्या १२ वाजता भाजप कार्यालयात भेटा,केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान, पीए बिभव कुमार यांच्या अटकेनंतर केजरीवाल आक्रमक बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य


अंटार्क्टिका आणि भारत

World Antarctic Council: जागतिक अंटार्क्टिक परिषदेचे जयमानपद यंदा भारताकडे आहे. उद्यापासून (दि. २०) ही परिषद केरळमध्ये सुरू होत आहे. या निमित्ताने भारताचा अंटार्क्टिक कार्यक्रम, सध्याची परिस्थिती यांविषयी ऊहापोह व्हायला हवा.


सप्तपदी हवीच

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले असून सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. बदलत्या काळात विवाह सोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि संपत्तीदर्शनाचे स्तोम, उत्सवी स्वरूप पाहता यातील संस्कारांना सन्मान देण्याची गरज नक्कीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विवाह संस्कारांना, विवाहविधींना डावलले जाणार नाही, अशी अपेक्षा करूया. अलीकडील काळात सामाजिक विवेकाबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाताना दिसत आहे. …


H5N1 Bird Flu Spreading: चिंता वाढली! केरळमध्ये वेगाने पसरतोय बर्ड फ्लू, या राज्यात अलर्ट जारी

H5N1 Bird Flu Spreading: देशातून कोरोनाचे संकट पूर्णपणे मिटले नसताना आता H5N1 फ्लूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये H5N1 बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये बदकांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञाच्या मते एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


Pandharpur Darshan: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची वार्ता! श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन २ जून पासून सुरू होणार

विठ्ठल आणि रूक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन दिनांक २ जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.


Wardha News : वर्ध्याच्या रसुलाबादमध्ये 70 ते 80 जनावरांना विषबाधा; प्रसंगावधान राखल्याने वाचले जनावरांचे जीव

Wardha News : वर्ध्यातील रसुलाबाद नजीक जंगल परिसर असल्याने येथील जंगलात काही जनावरे चराईसाठी गेली होती. दरम्यान, यातील गायी, म्हशी आदी जनावरांचा कळप जंगल परिसरात चरण्यासाठी गेला असता, त्यातील जवळपास 70 ते 80 जनावरांना विषबाधा (Poisoning)झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्वारीचे थोंब चारा खाल्ल्याने या चार्‍यातून ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक युवकांनी वेळीच धावपळ करत या सर्व जनावरांना रुग्णालयात दाखल...


महिला आणि कौटुंबिक हिंसाचार

गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांनी शिक्षणाची कास धरत आर्थिक सक्षमीकरणाची वाट धरली. अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया कार्यरत झाल्या. पण अशा महिलांनाही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी कायद्यापेक्षा अधिक ठोस आणि कठोर तसेच सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कौटुंबिक तणाव वाढण्याची कारणे काहीही असोत; जगभरात झालेली तमाम सर्वेक्षणे असे सांगतात की, अर्ध्याहून …


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


ही ‘जादू’ करणार कोण?

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनी अंगावर काटा आणला. अंधश्रद्धेतून कुणाला जिवंत जाळण्याची लोकांची हिंमत होतेच कशी? कुठे वृद्धाच्या अंगावर चटके दिले जातात, तर कुणी स्वत:ची जिभ कापून घेतो. देशविकासात चकचकीत रस्त्यांचा वाटा नाकारण्यात अर्थ नाही; मात्र विज्ञानवादी समाजाची निकडही तेवढीच आहे. निवडणुकांच्या धावपळीत आशा सेविकांचे साडेचारशे कोटींचे पारिश्रमिक रेंगाळणार असेल तर मागास भागातील आरोग्याचे दुखणे दूर करण्याची ‘जादू’ कशी साधली जाणार?


Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख केलाय..तर मविआचे नेते फक्त शिव्या देतात अशी टीका फडणवीसांनी केलीय.. Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले... Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024 CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान


Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही, बुलडोझर चालवून एका दिवसात माफिया संपवून टाकलं, नालासोपारा इथल्या सभेत योगी आदित्यनाथांंचं वक्तव्य तर काँग्रेसह इतर विरोधीपक्षांवरही साधला निशाणा. चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते 140 कोटी जनतेच्या धार्मिक भावनेच्या आधारावर श्रीराम मंदिर बांधले गेले. काँग्रेस सरकार म्हणायचं की, हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर दंगे होतील पण हा नवा भारत आहे. रामलल्ला आयेंगे, मंदिर वही बनायेंगेचा आमचा संकल्प होता आणि मंदिर बांधले. यासाठी महाराष्ट्रातील हजारो कारसेवकांचे योगदान आहे. काँग्रेसचे सरकार पुन्हा येण्याचे लायकीचे राहणार नाही. पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. अबकी बार चारशे पारचा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते. काहीच संदेह ठेवू नका, पुन्हा मोदी येणार आहे. मालेगाव, धुळे येथील बांधवांना अयोध्या येथे राम मंदिर दर्शनाला या, असे आवाहन त्यांनी केले.


Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात गॅस चोरीच्या घटना काही नवीन नाही. आतापर्यंत (Pune gas cylinder Blast) अनेकदा अशा घटना समोर आल्या आहे. परिणामी या घटनांमुळे अनेकांना चापदेखील देण्यात आला आहे. मात्र तरीही गॅस चोरी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झालाय. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे पाच च्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या जीवाशी...


Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय?

Mumbai North Central Lok Sabha : कुर्ल्यातील नागरिकांसमोर समस्या कोणत्या? मतदारांचं म्हणणं काय? Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटील Kalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकर Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण Mumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने? Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ Uddhav Thackeray on Mulund : कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


भरदिवसा सराफी पेढीवर दरोडा; ३ मिनिटांत २१ लाखांचे दागिने चोरले, महंमदवाडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime : अवघ्या तीन ते चार मिनिटांत दरोडेखोरांनी सुमारे २१ लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.


अवकाळीमुळे वणी शहरात १२ तास विजपुरवठा खंडीत

वणी, जि. नाशिक – वणीसह येथील ग्रामीण भागात गुरुवारी (दि.१६) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागात वादळामुळे विजेच्या तारा तुटल्याने दिडोंरी वणी विज वाहिनी नादुरूस्त झाली आहे. परिणामी येथील ग्रामीण भागात शुक्रवार (दि.१७) रोजी बत्तीगुल होऊन नागरिकांना ऐन उन्हाळ्यात विविध समस्यांना …


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीच्या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सतत घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे हा उकाडा (Heat Wave) कधी कमी होणार, याची अनेकजण वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नवा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) तापमानात रविवारीही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे हवेतील उकाडा कायम राहील. तसेच कमाल तापमान (Mumbai Temperature) 36...


नाव नावापुरते नाही

नुकताच राज्य शासनाने सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आईचे नुसते नाव लावून काय बदल होणार, असा नकारार्थी सूर न लावता भारतीय आर्थिक-सामाजिक रचनेत स्त्रीच्या योगदानाची कबुली देणारे पाऊल म्हणून त्याकडे पाहायला हवे


TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता, तो मोदींनी तयार केला, फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाल्यावर पंतप्रधान कोणाला करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का?, उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो, म्हणून त्यांनी भाडोत्री घेतलाय, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका. उद्या मोदी संघाला देखील नकली संघ म्हणतील, आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही असं मोदी उद्या म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. भाजप सत्तेत आली तर ते आता संघावरच बंदी आणतील, जे पी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.


तुमचे-आमचे एकच गाणे

वेगवेगळ्या प्रांतातील, भाषांतील पारंपरिक गीतांत साधर्म्य आढळते. ते सुरात आहे, लयीत आहे आणि ठेहरावातही आहे. कोणतीही अदिम भावना सगळीकडे सारखी असते, हेच यातून दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात संगीतातील साधर्म्य मांडण्यात आले आहे.


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने?

Loksabha Thane Ground Report : राजन विचारे की नरेश म्हस्के? ठाणेकर कुणाच्या बाजूने? ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नरेश म्हस्के आणि त्यांच्याविरोधात ठाकरेंचे राजन विचारे असा सामना रंगणार आहे. राज्याचं लक्ष लागून असलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. त्यामुळे यंदा ठाणेकर कुणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच परिस्थितीत जनतेच्या मनात नेमका कोणता उमेदवार आहे? जनता त्यांना का मतदान करणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने केला आहे.